#क्रांतीगाथा भाग २

रामप्रसाद बिस्मिल

जालियनवाला बाग मध्ये पेटलेल्या चितांनी एक क्रांतीचा भडका अवघ्या भारतभर पसरवला…

 

जागोजागी आंदोलने उभे राहिले…

 

अश्यातच एक  अहिंसेच्या शब्दांचा आवाज अवघ्या भारताला एक करत सुटला नाव होते मोहनदास करमचंद गांधी…

 

महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाचा पुकार केला आणि स्वभाषा, स्वभुषा , आणि स्वदेशाची आवाज बुलंद झाली…

 

अनेक क्रांतिकारक गांधीजींच्या या चळवळीत एकरूप झाले , ब्रिटिशांच्या विरोधात असहकाराची भावना निर्माण होऊन अनेक सत्याग्रह पूढे आले आणि अश्यातच…

 

जालियनवाला बाग

 

चौरी चौरा येथे ब्रिटीश पोलीस अधिकार्यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांचा भडका उडाला तीन आंदोलनकर्त्यांच्या कत्तल झाल्या आणि अश्यातच संयम तुटलेल्या सत्याग्रहींनी पोलीस स्टेशन मध्ये आग लावली ज्या मध्ये २३ ब्रिटिश अधिकारी जळून खाक झाले…

 

पण गांधींना ही अहिंसा नको होती , म्हणून त्यांनी असहकार आंदोलन मागे घेतले , पण क्रांतिकारक आपले पाय मागे घ्यायला तयार नव्हते . गांधीजींचं तत्व

” अहिंसा परमो धर्म ……”

चे होते पण तो श्लोक अपुर्ण होता , त्या श्लोक पुर्ण करण्यासाठी क्रांतिकारकांची आवाज उठली

” धर्म हिंसा तथैव च !! “

 

अश्यातच ९ ऑगस्ट १९२५  सरफरोशचा बुलंद आवाज काकोरी स्टेशन वर  उठला…

 

वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमान, हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है

 

खैंच कर लायी है सब को क़त्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-क़ातिल में है…

 

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है…

 

रामप्रसाद बिस्मिल ,अशफाक उल्ला खाँ, राजेन्द्र लाहिड़ी, चन्द्रशेखर  आजाद, शचीन्द्रनाथ बख्शी, मन्मथनाथ गुप्त, मुकुन्दी लाल, केशव चक्रवर्ती , मुरारी लाल गुप्ता क्रांतिकारकांच्या हातांनी ब्रिटिश खजिना लुटून काढला…

 

देश पुन्हा गुलामगिरीत जातोय का?

 

दौलत पेक्षा अनमोल खजिना होता तो क्रांतीचा कारण या घटनेने क्रांतिकारकांचा जज्बा आणखिनच वाढला..

 

आपल्या जन्मभूमी ला जीव अर्पण करण्यासाठी रामप्रसाद बिस्मिल , अश्फाकउल्लाखान ,रोषण सिंह फाशीच्या तख्तावर चढत असताना सुद्धा अश्फाक म्हणत होते…

 

” मरते बिस्मिल ,रोषण लहिरी ,अश्फाक अत्याचार से…

होगे पैदा सैकड़ो इनके रुधिर के धार से…”

 

फाशीच्या फंद्यावर चढत असताना एकदा रामप्रसाद बिस्मिल ने युनियन जॅक कडे बघितलं आणि म्हणाले…

 

सेवा में तेरी माता ! मैं भेदभाव तजकर;

वह पुण्य नाम तेरा, प्रतिदिन सुनूँ सुनाऊँ ।।

तेरे ही काम आऊँ, तेरा ही मंत्र गाऊँ।

मन और देह तुझ पर बलिदान मैं जाऊँ ।।

भारत माता की जय….

 

आणि हसत हसत फाशीवर ही स्वतंत्रपूजक चढली…..

 

अश्फाक उल्ला खान खुदा ला आपल्या धर्मापलिकडे जाऊन शेवटच्या क्षणी मागणं मागत राहिले…

 

जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,

जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?

बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं “फिर आऊँगा, फिर आऊँगा,

फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा”.

जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,

मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ;

हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा,

और जन्नत के बदले उससे एक पुनर्जन्म ही माँगूंगा!

#जिगरे

 

✍🏻अक्षय चंदेल ©

 

तुम्ही हे ब्लॉग सुद्धा वाचू शकता.

नवीन ब्लॉग वाचण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फॉलो करा .

Facebook : PoliticalWazir